शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मराठवाडा पाणीवाटपाबाबत अंतिम सुनावणी २ मार्चला

By admin | Published: January 12, 2016 3:08 AM

नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा पाणी वाटपाबाबत उच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.

मुंबई : नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा पाणी वाटपाबाबत उच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी नाशिक-नगरच्या रहिवाशांनी व साखर कारखारनदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. तर मराठवाड्याला पिण्यासाठीही पुरेसे पाणी नसल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देत, या सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी ठेवण्यात येत आहे, असे सांगितले.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांत आणि मराठवाड्यातील जायकवाडी धरणात किती पाणी शिल्लक आहे, याची तपशीलवार माहिती सादर करण्याचा तसेच जोपर्यंत ही माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत नाशिक- नगरच्या धरणांतून २.४४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडू नका, असा आदेश खंडपीठाने सरकारला दिला होता.सरकारी वकिलांनी ही माहिती खंडपीठासमोर सादर केली नाही.