शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

देशातील पहिला शेतकरी संप रायगडमध्ये

By admin | Published: June 02, 2017 3:19 AM

राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने देशभर खळबळ उडाली असताना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी

नामदेव मोरे /लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने देशभर खळबळ उडाली असताना रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २५ आॅक्टोबर १९३३ मध्ये चरीकोपरमध्ये खोती पद्धतीविरोधात तब्बल सहा वर्षे जमीन न कसता केलेल्या शेतकरी संपाची आठवणी निघत आहेत. देशाच्या व कदाचित जगाच्या इतिहासामधील सर्वाधिक काळ सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप, म्हणूनही रायगडमधील या आंदोलनाची ओळख आहे. कोकणामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यापैकी ७५ टक्के वाटा खोतांनी मागितला होता. या अन्यायाविरोधात नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागजवळील चरीकोपर येथे शेतकरी परिषद झाली. जोपर्यंत कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी शेती करणे बंद करावे, असे आवाहन नारायण पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या दिवसापासूनच संप जाहीर केला. शेतकऱ्यांचा संप टिकणार नाही. उपासमार सुरू झाली की शेती कसायला सुरुवात करतील, असे खोतांना वाटले  होते; परंतु शेतकरी निर्णयावर ठाम राहिले. मोलमजुरी करून, शहरात धुणीभांडी करून उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली.