शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

मराठवाड्यात पाच टक्के पाणीसाठा

By admin | Published: March 18, 2016 2:30 AM

दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा

औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वत्र आताच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून लहान-मोठ्या सर्व ८४३ सिंचन प्रकल्पांमध्ये अवघा ४१८ दलघमी (पाच टक्के) इतका उपयुक्त साठा राहिला आहे. बाष्पीभवन आणि दैनंदिन वापर लक्षात घेता हा साठा ५ आठवडेही पुरणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.चार वर्षांपासून मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडतो आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात विभागातील धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा होऊ शकला. परिणामी डिसेंबरपासूनच मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ज्या धरणांमध्ये पाणीसाठा होता तोही आता जवळपास संपला आहे. उन्हामुळे होणारे बाष्पीभवन, सध्याचा दैनंदिन वापर, यामुळे या धरणांमधून दररोज ९ दलघमी पाणी संपत आहे. याच दराने हा साठा संपत गेल्यास येत्या पाच आठवड्यांतच तो शून्यावर येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. - मराठवाड्यात सर्वात वाईट अवस्था ही मध्यम साठा असणाऱ्या धरणांची आहे. विभागात एकूण ७५ मध्यम धरणे असून सद्य:स्थितीत त्यातील ४९ धरणे कोरडी ठणठणीत आहेत. यात सर्वाधिक १६ धरणे ही उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात १३, लातूर जिल्ह्यात ७, जालना जिल्ह्यात ३, औरंगाबाद जिल्ह्यात ५, नांदेड जिल्ह्यात ४ आणि परभणी जिल्ह्यातील २ धरणांचा यामध्ये समावेश आहे.