शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शुक्रवारपासून उजनीत पाणी सोडणार

By admin | Published: January 13, 2016 1:25 AM

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार असून, नदीजवळच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा किमात सात दिवस खंडीत करण्यात येणार आहे. नदीच्या पात्रातील सर्व केटीवेअर बंधारे भरुन पाणी पुढे सोडले जाणार असल्याने उजनीत किती पाणी पोहोचणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान,आंध्रा व मुळशी धरणांतील दहा टीएमसी पाणी सोलापूरच्या उजनी धरणात सोडण्याचा आदेश आॅक्टोबरमध्ये जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला होता. त्यावरून मोठे रणकंदन सुरू झाले होते. काहींनी निणर्यावरोधात प्राधिकरण व मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. जलसंपत्ती प्राधिकरणाने मागील आठवड्यात भामा आसखेड धरणातून सुमारे दोन टीएमसी व चासकमान धरणातून सुमारे एक टीएमसी पाणी असे एकूण सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिलेजिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन झाले असून येत्या १५ जानेवारी पासून २२ जानेवारी या कालावधीत दोन्ही धरणांमधून उजनीत पाणी सोडण्यात येणार आहे.