शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

गत हंगामाएवढीच ‘एफआरपी’ मिळणार

By admin | Published: April 13, 2016 2:44 AM

आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे.

कोल्हापूर : आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे. कृषी मूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.कृषी मूल्य आयोगाच्या आॅगस्टमध्ये झालेल्या बैठकीत आगामी २०१६-१७ या हंगामातील ‘एफआरपी’ किती असावी, यावर निर्णय झालेला होता. त्याप्रमाणे ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. चालू २०१५-१६ या हंगामासाठी असणारी ‘एफआरपी’ कायम ठेवण्यात आली होती; पण कृषी मूल्य आयोगाने ‘एफआरपी’मध्ये घट केली असून, ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास १४६ रुपये देण्यात येणार असल्याची चर्चा साखर कारखानदारांच्या वर्तुळात सुरू होती. आगामी गळीत हंगामातील ‘एफआरपी’बाबत प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र पाल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘एफआरपी’मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आयोगाच्या सदस्यांनी शिफारस केलेल्या ‘एफआरपी’ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी हंगामात ९.५ उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील टक्क्यास २४२ रुपयेच मिळणार आहेत. - खासदार राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)