शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

गायकवाडांवरील विमानबंदी पूर्णत: उठली

By admin | Published: April 09, 2017 4:52 AM

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर, वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी एअर इंडियापाठोपाठ इतर

मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर, वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी एअर इंडियापाठोपाठ इतर सर्व एअरलाइन्सने शनिवारी उठविली. मात्र, तरीही खा. गायकवाड यांनी दिल्ली ते मुंबई हा प्रवास रेल्वेनेच केला. आपल्यावरील विमानबंदी उठविण्यात यावी, असे पत्र खा. गायकवाड यांनी शुक्रवारी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना लिहिले होते आणि त्यात त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल खेदही व्यक्त केला होता. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरील बंदी एअर इंडियाने शुक्रवारी तत्काळ हटवली होती. जेट एअरवेज, गो-एअर, स्पाइसजेट आणि इंडिगो या सर्व विमान कंपन्यांनी ही बंदी शनिवारी मागे घेतली. तरीही गायकवाड शुक्रवारी रेल्वेनेच दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर खा. गायकवाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी खा. गायकवाड यांना समज दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. (प्रतिनिधी)बिझनेस क्लास नसल्याने झाला होता वादरवींद्र गायकवाड संसद अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात असताना, त्यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला. बिझनेस क्लासचे तिकीट असताना आपणास विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले, अशी त्यांची तक्रार होती, पण ते ज्या एअर इंडियाच्या विमानाने गेले, त्यात बिझनेस क्लास नव्हता आणि त्याची कल्पना एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने गायकवाड यांच्या कार्यालयाला दिली होती.