शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सरकार आणि भाजपाला स्पष्टीकरणाची अखेरची संधी

By admin | Published: March 17, 2016 1:21 AM

दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले

मुंबई : दहीहंडी २० फूट उंचीपेक्षा अधिक असू नये, तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असू नये, असा स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात दहीहंडीच्या वेळी चारपेक्षा अधिक थर लावण्यात आले व अल्पवयीन मुलांचा समावेशही होता. या प्रकरणी राज्य सरकार व भाजपावर अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने सरकार व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना उत्तर देण्यासाठी अखेरची संधी दिली आहे. गेल्या वर्षीच्या दहीहंडीच्या वेळी आयोजकांनी विशेषत: भाजप व शिवसेनेच्या नेत्यांच्या आयोजक मंडळांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही आणि राज्य सरकारनेही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे स्वाती पाटील यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि राज्य सरकारवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालायत अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)