शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:10 IST

२९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

मुंबई : राज्य शासकीय कार्यालयांचे कामकाज २९ फेब्रुवारीपासून आठवड्यातून पाच दिवस चालेल. पाच दिवसांचा आठवडा करताना दररोजच्या कामाची वेळ ४५ मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांच्यासाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल.या शिवाय, जलसंपदा विभागाच्या कर्मशाळा, व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट; नागपूर, शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग, दुग्ध विकास योजना, शासकीय मुद्रण व लेखनसामुग्री संचालनालयांतर्गत येणारी मुद्रणालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारागृहे, महसूल व वनविभागांतर्गत येणारे बल्लारपूर, परतवाडा, डहाणू येथीलएकात्मिक घटक, अल्लापल्ली येथील शासकीय मालकीची सॉ मिल, परतवाडा, बल्लारपूर येथील वन कार्यशाळा, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये; पुणे येथे पाच दिवसांचा आठवडा नसेल. हे वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये महिन्यातील सर्व शनिवार, रविवारी सुटी असेल. कामाच्या नव्या वेळाशिपाई वगळता सर्व शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी राहील.

टॅग्स :Governmentसरकार