शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Gram Panchayat Election Result Maharashtra: बाजी पालटली! भाजपा, शिंदे गटाकडे सर्वाधिक सरपंच पदे, ठाकरे गट पाचवर फेकला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 12:11 IST

Gram Panchayat Election Result: ग्राम पंचायतमध्ये भल्या भल्यांना सत्ता राखता आलेली नाहीय. गुजरात निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मिळालेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्यांची ग्राम पंचायत राखता आलेली नाही.

काही वेळापूर्वी राज्यातील ग्राम पंचायतींमधील थेट सरपंच निवडीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसत होती, परंतू आता आकडे पार पालटले आहेत. शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडीत गाठले असून ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. काय आहे आकडेवारी...

ग्राम पंचायतमध्ये भल्या भल्यांना सत्ता राखता आलेली नाहीय. गुजरात निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मिळालेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्यांची ग्राम पंचायत राखता आलेली नाही. बाळासाहेब थोरातांच्या ग्राम पंचायतीत देखील विखे पाटलांनी सरपंच पद जिंकले आहे. यामुळे स्थानिक राजकारण जरी असले तरी धक्कादायक निकाल लागत आहेत. 

भाजपा आणि शिंदे गट ५१३ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर मविआ ४४० ग्रा. पंचायतवर आघाडी आहे. इतरांना २१८ ग्राम पंचायती मिळत आहेत. असे असताना भाजपा ३४९, शिंदे गट १९०, ठाकरे गट १३६, राष्ट्रवादी २०६, काँग्रेस १२८ एवढ्या ग्राम पंचायतींवर आघाडीवर आहेत. 

परंतू सरपंच पदासाठीचे आकडे बदलले आहेत. भाजपा - ११२, शिंदे  ८४, ठाकरे -  ४७, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस - ६७ व इतरांकडे ५४ सरपंचपदे गेली आहेत. भाजपाने मोठी झेप घेतली असून काँग्रेसने सरासरी कायम ठेवली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे