शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Gram Panchayat Election Result Maharashtra: सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 11:11 IST

Gram Panchayat Result:  गेल्यावेळप्रमाणे यंदाही थेट सरपंच पद निवडण्यात येत आहे. भाजपा आणि शिंदे गट आतापर्यंतच्या निकालात ३६१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर मविआ ३२१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे.

७ हजार १३५ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना, भाजपा आणि शिंदे शिवसेना या पक्षांमध्ये जोरदार चुरस आहे. सत्तांतर झाल्यानंतरची ही स्थानिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळे कोणाचा वरचष्मा असणार यावरून त्या पक्षाची ताकद समजणार आहे. 

Gram Panchayat Election Result Maharashtra: धक्कादायक निकाल! चिमेगावात एकनाथ शिंदे गट- काँग्रेस आघाडीची सत्ता; ठाकरेंना धोबीपछाड

गेल्यावेळप्रमाणे यंदाही थेट सरपंच पद निवडण्यात येत आहे. भाजपा आणि शिंदे गट आतापर्यंतच्या निकालात ३६१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर मविआ ३२१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर इतर आघाड्या १५१ जागांवर आघाडीवर आहेत. 

यामध्ये २२० ग्राम पंचातीमध्ये भाजपा, १३३ वर शिंदे गट, ९९ वर ठाकरे, १३८ वर राष्ट्रवादी आणि ७९ ग्राम पंचायतींलवर काँग्रेस आघाडीवर आहे. परंतू सरपंच पदांमध्ये भाजपा आघाडीवर असली तरी मिळालेल्या ग्रा. पंचायती आणि जिंकलेली सरपंचपदांच्या आकड्यानुसार काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त आहे. 

भाजपाने २६ ग्रा. पंचायतमध्ये सरपंचपद जिंकले आहे. शिंदे गटाने ६, ठाकरे गटाने १२, राष्ट्रवादीने १६ तर काँग्रेसने २३ सरपंच पदांवर विजय मिळविला आहे. हे पाहिल्यास शिंदे गटाला ठाकरे गटाने दुपटीने मागे टाकले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस