शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

राज्य सरकार देणार कांद्याला अनुदान; क्विंटलमागे १०० रुपये

By admin | Published: April 16, 2017 2:42 AM

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत क्विंटलमागे १०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला.

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत क्विंटलमागे १०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. प्रति शेतकरी जास्तीतजास्त २०० क्विंटलपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे.ही योजना ज्या शेतकऱ्यांनी १ जुलै २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केली आहे, त्यांच्यासाठी लागू राहील. मुंबई वगळता अन्य सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेखाली अनुदान मिळविण्यासाठी कांदा विक्री पट्टीसह, सातबाराचा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक यासह साध्या कागदावर बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली असेल तेथे अर्ज करावा लागेल. परराज्यांतून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू नाही. नाशिक जिल्ह्यातील ५०२ प्रकरणांमध्ये (सातबाराचा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मात्र मुलाच्या वा अन्य कुटुंबीयांच्या नावे आणि सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे) वडील, मुलगा वा अन्य कुटुंबीयांनी सहमतीने शपथपत्र सादर करावे. (विशेष प्रतिनिधी)