शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

‘नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान वाढवा’

By admin | Published: June 27, 2017 2:15 AM

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी पुरेशी नसून, त्यात अनेक त्रुटी आहेत़ २५ टक्के अनुदान जाहीर करून काही शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने केलेली कर्जमाफी पुरेशी नसून, त्यात अनेक त्रुटी आहेत़ २५ टक्के अनुदान जाहीर करून काही शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे़ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत शेतकऱ्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सोमवारी दुपारी मुंबईत भेट घेवून निवेदन दिले़ यात म्हटले आहे की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ टक्के अनुदान हे तुटपुंजे आहे़ ते ५० टक्के करावे, संप काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू करून शेतीपिकांना हमीभाव जाहीर करावा़ शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत़ शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले़ या शिष्टमंडळात अभय चव्हाण, दत्तात्रय धनपटे, अ‍ॅड़ अमोल टेके, विलास पेटकर, रवींद्र धोर्डे, पाराजी वरकड, सचिन धोर्डे आदी उपस्थित होते़