शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

सरकारी अधिकाऱ्यांसाठी ‘जाळरेषा’ मार्गदर्शक - राज्यपाल

By admin | Published: February 22, 2016 3:21 AM

राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल

मुंबई : राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘जाळरेषा’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी, या पुस्तकाच्या लेखिका नीला सत्यनारायण, आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी, अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले की, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना नीला सत्यनारायण यांनी ‘सत्यं वद धर्मं चर’ या उक्तीप्रमाणे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी विशेषत: निवृत्त महिला अधिकाऱ्यांनी वाचण्यासारखे आहे. महाराष्ट्राला आधुनिक आणि प्राचीन साहित्याची उत्कृष्ट परंपरा लाभली आहे. येथील लोक उत्तम पुस्तकांवर प्रेम करतात. नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या ‘जाळरेषा’ पुस्तकामुळे उत्तम पुस्तकांच्या यादीत भर पडली आहे. प्रशासनातील सर्व विभागांमध्ये, प्रशासकीय सेवेत त्याचबरोबर पोलीस सेवेतही अधिकाधिक महिलांचा समावेश आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, त्यांच्यामुळे प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यास तसेच निर्णयप्रक्रियेत नक्कीच मदत होईल. या वेळी श्रीमती नीला सत्यनारायण व नाना पाटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)