शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

लंकेत पाठवलेला हनुमान शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला - राजू शेट्टींची राज्य सरकारसह सदाभाऊ खोतांवरही टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 1:47 PM

स्वाभिनमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  

औरंगाबाद - स्वाभिमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  कर्जमाफीवरुन राज्य सरकारवर निशाना साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला रावणाची तर सदाभाऊ खोत यांना हनुमानाची उपमा दिली. यावेळी त्यांनी नाव न घेता सहाभाऊ खोत यांच्यावर टीका केली ते म्हणाले की, आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना हनुमान उद्देशून टीका केल्यानंतर पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत. सदाभाऊंनी आता वेगळी चूल मांडली असली, तरी त्यांनी नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींवर टीका केली आहे. कर्जमाफीचे पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरु आहे. सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पेसै देण्याची मानसिकताच नाही,  शेतकऱ्यांबाबतच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. राज्य सरकार रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली.  सप्टेंबरच्या सुरुवातीला राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुम राज्य सरकारला धारेवर धरत टीका केली. कर्जमाफीचे पैसे देण्यास जमेल तोपर्यंत लांबवायचे आणि निवडणुका जवळ आल्या की पैसै द्यायचे, असे राजकारण सरकार करत आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा डाव आम्ही उलटवून लावू, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले होते की, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार