शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उष्णतेच्या लाटेने पुन्हा होरपळ; ब्रह्मपुरीत पारा ४५.९ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:49 IST

पश्चिम महाराष्ट्रही तापला; सरासरी तापमान ४० अंशांपुढे

पुणे : उष्णतेच्या लाटेने पुन्हा एकदा महाराष्ट्र होरपळला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्रालाही सर्वाधिक झळ बसली आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रम्हपुरी येथे ४५़९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात आलेला मान्सून अद्याप तेथेच स्थिरावला असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकुल वातावरण असतानाच राज्यात उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़ मराठवाड्यातही कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे़ विदर्भात ४२ ते ४५ अंश सेल्सिअस असे सर्वाधिक तापमान आहे.

मंबईतील तापमान ३४ अंशावर असले तरी झटका ४० अंशाचा बसत होता. उन्हाचा चटका आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले होते.राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमानपुणे ४१़३, लोहगाव ४१़७, महाबळेश्वर ३५़६, मालेगाव ४३़८, नाशिक ४०़३, सातारा ४०़९, सोलापूर ४४़३, मुंंबई ३४, सांताक्रुझ ३४़८, रत्नागिरी ३३़७, पणजी ३४़२, डहाणू ३५़१, औरंगाबाद ४१़६, अकोला ४४़६, अमरावती ४३, बुलढाणा ४२, ब्रम्हपुरी ४५़९, चंद्रपूर ४५़८, गोंदिया ४३़८, नागपूर ४४़२, वर्धा ४५़५, यवतमाळ ४३़मध्य महाराष्ट्राची होरपळच्मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट असेल.च्सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात २१ ते २४ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़