शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हिंदू-मुस्लीम नव्हे, 'त्या' हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात: रविकांत तुपकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 12:04 IST

सत्तेत आल्यावर मोदी यांनी किती शेतकऱ्यांच्या मुलांना नौकऱ्या दिल्या असा प्रश्न तुपकरयांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई : निवडणुका येताच राजकीय नेत्यांकडून तुमचा धर्म संकटात असल्याचा प्रचार केला जातो. मात्र प्रत्यक्षात ना हिंदू संकटात आहे, ना मुस्लीम धोक्यात आहे. मात्र या हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात असल्याचं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केलं आहे. जळगांव जामोद येथे क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना तुपकर म्हणाले की, दिल्लीतून कुणीतरी म्हणतो हिंदू अडचणीत आहे. तर लगेच मुंबईतून दुसर कुणीतरी म्हणतो मुस्लीम धोक्यात आहे. मात्र आम्ही सर्व एकाच हॉटेलमध्ये सोबत जेवेतो,सोबत राहतो. तर दोन्ही समाजातील लोकं एकमेकांच्या सणाला हजेरी लावतात. त्यामुळे ना हिंदू संकटात आहे, ना मुस्लीम धोक्यात आहे. परंतु या हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात असल्याचं तुपकर म्हणाले.

तर पुढे बोलतानी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा टीका केली. भाजपने लोकांना मोठ-मोठी स्वप्न दाखवली. शेतकरी आत्महत्या थांबवू आणि त्यांना दीडपट भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले. मोदी यांनी निवडणुकीच्या काळात आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यावर मोदी यांनी किती शेतकऱ्यांच्या मुलांना नौकऱ्या दिल्या असा प्रश्न तुपकर यांनी यावेळी उपस्थित केला.