शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

हिंदूच राहणार नाही, तर विकास काय कामाचा ?- तोगडिया

By admin | Published: December 30, 2016 9:06 PM

डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संघभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - एरव्ही रामराग आलपणारे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संघभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले. देशात बहुसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत .केंद्र शासन विकास करत आहे. मात्र जर हिंदूच राहणार नाही, तर विकास काय कामाचा राहणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.गुरुवारपासून नागपुरातील माँ. उमिया धाम येथे विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मंचावर जितेंद्रनाथ महाराज, त्रिनिदादहून आलेले स्वामी अक्षतानंद, विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी, महामंत्री चंपत राय, विदेश विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले, या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरातील कच्छी विसा मैदानावर त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशात विकास करत असताना हिंदूंच्या संरक्षणासाठी व समृद्धीसाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत. अनेक ठिकाणी हिंदू गाव व शहरांतून पलायन करत आहेत. अशीच स्थिती राहिली तर अल्पसंख्यांक आयोगाप्रमाणेच बहुसंख्यांक हक्क संरक्षण आयोगाची स्थापनादेखील करावे लागेल, असे ते म्हणाले. विहिंपने सुरक्षित हिंदू-समृद्ध हिंदू हा संकल्प घेतला आहे. याअंतर्गत ६ सूत्री कार्यक्रम आखला आहे. यात गरीब हिंदूंसाठी भोजन, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, बेरोजगारांसाठी रोजगार, व्यापाऱ्यांची प्रगती आणि शेतकऱ्यांचा विकास या मुद्द्यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.