शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आदिवासी राखीव मतदारसंघांमध्ये भरघोस मतदानाचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 03:20 IST

अंतिम आकडेवारी जाहीर : राज्यात ५७.३२ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील नंदुरबार, दिंडोरी आणि पालघर या तीन आदिवासी राखीव लोकसभा मतदारसंघात भरघोस मतदान झाले. मुंबईचा टक्का २०१४ पेक्षा अधिक असला तरी राज्यातील अनेक मतदारसंघांच्या तुलनेत हे मतदान कमीच आहे. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक ६८.३१ टक्के इतके मतदान झाले ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात. तेथे विद्यमान खासदार भाजपच्या डॉ. हिना गावितविरुद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार के. सी. पाडवी अशी मुख्य लढत होत आहे. आदिवासी राखीव दिंडोरीमध्ये ६५.७६ टक्के तर पालघरमध्ये ६३.७२ टक्के मतदान झाले. दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवारविरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले असा मुकाबला आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव असा सामना आहे.

मुंबईमध्ये काँग्रेसची मदार ही परंपरागत मते, दलित, मुस्लिम आणि मनसेच्या मतदारांवर होती. भाजप-शिवसेना युतीची मदार मराठी, हिंदी भाषिक, गुजराती मतांवर आहे. कुठे किती मतदान झाले, यावर विजय ठरणार आहेत. महिलांची मतदान टक्केवारी ५५.३६१७ मतदारसंघांमध्ये १ कोटी ६६ लाख ३० हजार ९३९ पुरुष मतदारांपैकी ९ लाख ८१८३६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ५९.०३ इतकी आहे. १ कोटी ४५ लाख ६० हजार ४३३ महिला मतदारांपैकी ८० लाख ६० हजार ६७७ महिलांनी मतदान केले. महिलांची मतदानाची टक्केवारी ५५.३६ इतकी आहे. १ हजार ४१३ तृतीयपंथी मतदारांपैकी ४३८ ने मतदान केले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान