शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

रायगड जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाची चौकशी

By admin | Published: December 23, 2015 1:51 AM

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरअंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा-माणगाव, पाणसई व वावे दिवसाळी औद्योगिक क्षेत्रात करण्यात आलेले जमीन अधिग्रहण चुकीचे झाले असेल तर याची चौकशी करण्यात येईल

नागपूर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरअंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा-माणगाव, पाणसई व वावे दिवसाळी औद्योगिक क्षेत्रात करण्यात आलेले जमीन अधिग्रहण चुकीचे झाले असेल तर याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. जमीन अधिग्रहण सलग भागात झाले तरच विकास शक्य आहे. जमीनमालकांच्या संमतीने जमीन अधिग्रहण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या भागातील औद्योगिकीकरणाला शिवसेना नेत्यांनी निवडणुकीपूर्वी विरोध दर्शविला होता. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेची भूमिका बदलली का, असा प्रश्न सदस्य सुनील तटकरे यांनी केला. जमीन अधिग्रहण चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. उद्योगमंत्री सहमतीने जमीन अधिग्रहण करू, असे म्हणत आहेत. परंतु शेतकरी जमीन अधिग्रहणाला विरोध करीत असेल तर सक्तीने अधिग्रहण करण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी दिल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणले. शेतकऱ्यांकडून कमी दराने अधिग्रहण केलेली जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कंपन्यांना जादा दराने दिल्याचे त्यांनी सांगितले.