शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम आहे का? पहा राज्याचे परिवहन आयुक्त काय म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 7:48 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुचाकी गाड्यांचे वाढते अपघात व विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे चिंताजनक प्रमाण पाहून राज्याच्या परिवहन विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दुचाकी गाड्यांचे वाढते अपघात व विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे चिंताजनक प्रमाण पाहून राज्याच्या परिवहन विभागाने एक अभिनव मोहीम सुरू केली आहे. मोठी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांशी संपर्क साधून आपापल्या कर्मचारी, अधिकारी यांना हेल्मेटसक्ती करा त्याशिवाय कंपनीच्या आवारात प्रवेश देऊ नका, असा आग्रह धरला जात आहे.

कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट कंपनीच्या आवारात प्रवेश करूच देऊ नका, असा आग्रह धरला जात आहे. तरीही असा प्रकार सुरू राहिला तर आस्थापनांच्या प्रमुखांना एका दिवसासाठी ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 'लोकमत'ला सांगितले.

गतवर्षी डिसेंबर अखेरपर्यंत झालेल्या अपघातांमधील ९९ टक्के वाहनचालक हे विनाहेल्मेट असल्याचे आढळले. हेल्मेट असते तर त्यातील किमान ८० टक्के लोक वाचू शकले असते, असे सांगून ते म्हणाले की, अधिकाधिक अपघात सायंकाळी ५ ते रात्री १० च्या दरम्यान होतात.

पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा नियम नाही !एकूण अपघातांपैकी १८ टक्के अपघात पादचाऱ्यांशी संबंधित आहेत. अनेक शहरांमध्ये पदपथ धड नाहीत. त्यामुळे लोक रस्त्यावरून चालतात आणि अपघाताला निमंत्रण मिळते. वाहने डाव्या बाजूने चालविली जातात म्हणून पादचाऱ्यांनीही डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम नाही. पदपथ नसेल तर लोकांनी उजव्या बाजूने चालले पाहिजे. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसेल.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी