शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

स्पर्धा परीक्षा पारदर्शक होत नाही, हे सरकारचे अपयश; सुप्रिया सुळेंचा निशाणा

By अण्णा नवथर | Updated: July 19, 2024 10:08 IST

सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तीन आठवड्यामध्ये अहवाल सादर करावा अशी मागणी त्यांनी केली.

अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता  स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून,  हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली.

खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, की देशात महागाई ,भ्रष्टाचार, दुष्काळ अशा अनेक समस्या आहेत अशा परिस्थितीमध्ये पूजा खेडकर हे प्रकरण समोर आले. रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याबाबत सरकारला विनंती केलेली आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तीन आठवड्यामध्ये अहवाल सादर करावा. तलाठी व इतर अनेक भरत्या होतात. पण या त्या पारदर्शक होत नाहीत. आता स्पर्धा परीक्षा ही पारदर्शक होत नसल्याचे समोर आलेआहे. हे प्रकार भाजपचे सरकार आल्यापासूनच घडत आहेत. 

सरकारने वाघनखे आणले आहेत. परंतु ते खरे आहेत की नाही हे सरकारने सांगितलं पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागील पाच वर्षांमध्ये  गृह खाते होते. त्यावेळी नागपूर क्राइम कॅपिटल होते. आता पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे गुन्हेगारीमुळे चर्चेत आलेले आहे. हे पूर्णपणे सरकारचे आपयश आहे, अशी ती काही सुळे यांनी केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे