शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

सर्व शाळांमध्ये घुमणार जय जय महाराष्ट्र माझा! शासन निर्णय जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:06 IST

हे गीत सर्वच शाळांमध्ये वाजवणे किंवा गाणे याबद्दलचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून वाजवले किंवा गायले जावे असा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा याबरोबरच आता  राज्यगीत गाणे किंवा वाजविणे अनिवार्य झाले आहे. 

कवी राजा बढे  यांनी लिहिलेले आणि शाहीर साबळे यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला १ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले होते. आता हे गीत सर्वच शाळांमध्ये वाजवणे किंवा गाणे याबद्दलचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

स्फूर्तिदायक गीतजय जय महाराष्ट्र माझा हे गीत स्फूर्तिदायक आणि आवेशपूर्ण आहे.  राज्याची थोर परंपरांची गाथा या गीतातून मांडली आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील थोरांची, त्यांच्या कार्याची माहिती होईल.  शाळेचे दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र गीत वाजवावे किंवा गावे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :SchoolशाळाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार