शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची थट्टा

By admin | Published: March 10, 2016 3:37 AM

शालेय शिक्षण विभागाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला नसल्याने, शासकीय आणि अशासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.आयटीआय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णयच घेतला नसल्याची माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. याबाबत अशासकीय आयटीआय संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते म्हणाले की, ‘बसचा पास काढण्याचे पैसे नसल्याने बहुतेक विद्यार्थी आयटीआयमध्ये येत नाहीत. त्यात राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने आनंद झाला होता. मात्र, खासगी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देणाऱ्या शासनाला प्रशिक्षणार्थींना शुल्कमाफी देणे जरूरीचे का वाटले नाही? याचा अर्थ कळलेला नाही. त्याचा खुलासा सरकारने करायला हवा. (प्रतिनिधी)