शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

अल्पभुधारकांच्या जमिनी सिंचनाखाली !

By admin | Published: November 13, 2015 2:12 AM

सिंचन कामांवर रोहयोचा भर; राज्यात ७९ हजार विहिरींची कामे प्रगतीपथावर.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर/(जि.बुलडाणा): राज्यात सन २0१४-१५ मध्ये रोहयोतून २0 हजार ४११ विहिरींची कामे पूर्ण झाली आली असून, ७९ हजार १३८ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. याममुळे राज्यातील हजारो अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या जमीनी सिंचनाखाली आल्या आहेत. जवाहर विहीर कार्यक्रम राज्य रोहयोंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ च्या कलम १२ (ई) अन्वये राज्यात सन १९९९ पासून हाती घेण्यात आला आहे. राज्यातील ओलितीचे क्षेत्र वाढवून शेतकर्‍यांना बळकटी देण्यासाठी तसेच दुष्काळसदृश्य परिस्थीतीवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे व जिरविणे त्याचबरोबर पाण्याचा उपसा करून सिंचन करणे आदी कामांवर रोजगार हमी योजनेतून भर दिला जात आहे. राज्यात सन २0१४-१५ मध्ये २0 हजार ४११ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत. तर ७९ हजार १३८ कामे चालू आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात ४५ विहिरींची कामे पूर्ण व २६ हजार ६ विहिरींची कामे चालू आहेत. विदर्भातील १५३४ विहिरींची कामे अपूर्ण! विदभार्तील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी २00६ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जात होते. २३ जानेवारी २0१४ च्या शासन निर्णयानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थिीती रोहयोच्या धडक सिंचन विहीर या योजनेंतर्गत विदर्भातील सहा जिल्ह्यात ३५ हजार ९८५ विहीरी पूर्ण झाल्या असून, एक हजार ५३४ विहिरींची कामे अद्यापही अपूर्णच आहेत. ह्या अपूर्ण विहिरी ३0 जून २0१६ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत.