शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

लातूरला पाणी; ८00 कोटी हवे

By admin | Published: March 22, 2016 4:05 AM

लातूर शहर व परिसराचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. आगामी काळात कायमस्वरूपी यातून मार्ग काढण्यासाठी जायकवाडी, उजनी, माजलगाव या पाणी प्रकल्पांतून जलवाहिनी टाकण्याचा

औरंगाबाद : लातूर शहर व परिसराचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. आगामी काळात कायमस्वरूपी यातून मार्ग काढण्यासाठी जायकवाडी, उजनी, माजलगाव या पाणी प्रकल्पांतून जलवाहिनी टाकण्याचा प्राथमिक प्रस्ताव विभागीय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.मातोळा येथून लातूर परिसरातील १० खेड्यांसाठी ८३ लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. उस्मानाबाद व परिसरासाठी १६ एमएलडी पाणी लागणार असून उस्मानाबाद नगर परिषदेने उजनीतून येणारे सर्व पाणी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लातूरसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रस्तावित केलेल्या ५६ कोटी रुपयांच्या दोन्ही योजना शासनाकडे प्रलंबित आहेत. उजनी, माजलगाव, जायकवाडी यापैकी ज्या प्रकल्पातून पाणी उचलणे सोयीस्कर ठरेल तेथून योजना कार्यान्वित करण्याचा विचार सुरू आहे. नैसर्गिकदृष्ट्या किफायतशीर योजनेवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.