शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्ली रंगवू, देश दंगवू मराठी रंगात!  मराठी साहित्य संमेलनात गीतांचे स्वर गुंजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 10:24 IST

हजारो  मराठी रसिकांच्या साक्षीने तालकटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

- स्वप्नील कुलकर्णीमुंबई : देशाची राजधानी दिल्लीत फेब्रुवारीत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात दोन संमेलन गीतांचे स्वर गुंजणार आहेत. गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी ‘आम्ही असू अभिजात, आम्ही असू अभिजात, दिल्ली रंगवू, देश दंगवू मराठी रंगात’ हे संमलेन गीत लिहिले असून, दुसरे संमेलन गीत गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार कौशल इनामदार साकारणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच रसिकांच्या भेटीला येऊ शकते अशी महिती मिळत आहे.

नामवंत गायकांचा सुरेल साजदेवळेकर यांचे गीत संगीतकार आनंदी विकास यांनी ते संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, हरिहरन, गायिका प्रियांका बर्वे यांच्यासह मंगेश बोरगावकर, सागर जाधव, शमिमा अख्तार या गायकांच्या सुरेल आवाजाचा या गीताला साज चढला आहे.

दिग्गजांच्या साक्षीने गायनहजारो  मराठी रसिकांच्या साक्षीने तालकटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात यंदा प्रथमच दिल्लीतील संमेलनात दोन गीते असण्याची शक्यता आहे. ही दोन्ही गीते तेवढ्याच तोलामोलाची आहेत, असे संमेलनाचे आयोजक संस्था ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी सांगितले.

गीत संगीतबद्ध करताना मला ‘अभिजात’ भाषेचा इतिहास संगीतबद्ध करायला मिळाला, याचे समाधान आहे. - आनंदी विकास, संगीतकार

मराठी मातीची निर्मिती, सिंधू संस्कृती, सातवाहन काळ आहे, या वेगवेगळ्या टप्प्यांचा आढावा संमेलन गीताच्या दहा कडव्यांत घेतला आहे.- डॉ. अमोल देवळेकर, गीतकार

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन