शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचाच उद्योग!

By admin | Published: January 09, 2015 1:23 AM

‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे हे चुकीचे काय बोलले, असा प्रतिप्रश्न करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी नेमाडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

अहमदनगर : ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे हे चुकीचे काय बोलले, असा प्रतिप्रश्न करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी नेमाडेंना अप्रत्यक्ष टोला लगावत ‘‘होय, साहित्य हे रिकामटेकड्यांचेच काम असते़ कामात व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ नेमाडे यांचे बोलणे म्हणजे शिवी नसून ओवी आहे,’’ अशी उपहासात्मक टीका डॉ़ मोरे यांनी गुरुवारी केली़डॉ़ मोरे म्हणाले, ‘‘साहित्याला उत्सवी स्वरूप असावे तरच ते लोकांना भावेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल़ साहित्य सेवा ही खऱ्या अर्थाने रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़ आपापल्या कामांत व्यस्त असणारे कधी साहित्य संमेलनात फिरकले आहेत काय, असा सवाल करीत आपापल्या कामांत व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ साहित्य सेवेसाठी वेळ द्यावा लागतो़ त्यामुळे साहित्य हे रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़’’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे घेण्याबाबत ते म्हणाले, ‘‘घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी आहे़ त्यांना वंदन करण्यासाठीच हे साहित्य संमेलन तेथे घेत आहोत़ यात वावगे काही नाही़ ज्यांना यायचे त्यांनी यावे़ पुस्तक विकण्यासाठी आणि प्रकाशकांसाठी हे साहित्य संमेलन नाही,’’ असेही डॉ़ मोरे यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी) च्विकासाच्या नावाखाली वेगळ्या राज्याची मागणी चुकीची आहे़ उद्या कोणी वेगळा देश मागेल मग काय करायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़च्प्रत्येक जण मुलाला इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि मराठी शाळा टिकविण्याची वरवर चिंता व्यक्त करतो, हे चुकीचे असल्याचे डॉ़ मोरे म्हणाले़