शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रकाश आंबेडकर विजयापासून 'वंचित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:37 IST

सद्याची आकडेवारीचा अंदाज घेतला तर, दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे, वंचित बहुजन आघाडीची. भारिपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. दलित आणि मुस्लीम समाजाचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे त्यांच्या सभेतून जाणवत होते. मात्र, निकालाचे आकडेवारी ज्याप्रमाणे दिसत आहे, त्यात वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद सोडून कुठेच आघाडी मिळताना दिसत नाही. प्रकाश आंबेडकर हे स्वतः पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीला 48 जागा मिळतील असा दावा करणारे, प्रकाश आंबेडकर हे स्वतः विजयापासून 'वंचित' असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरले होते. दोन्ही मतदार संघात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सद्याची आकडेवारीचा अंदाज घेतला तर, दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अकोलामध्ये आंबेकर यांना आतापर्यंत 258896 , भाजपचे संजय धोत्रे 506129 , कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांना 234688 मते पडली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर तिकडे सोलापुरात ही प्रकाश आंबेडकर 280998 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी