शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:24 IST

'काँग्रेस स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाही, तर देशाची परिस्थिती काय बदलणार.'

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर आणि रामटेक या पाच जागांवरही मतदान झाले. या दरम्यान, काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी देशातील मतदारांना काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन केले. 'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालवू नका, त्याऐवजी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करा, असे निरुपम म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आज 21 राज्यांतील 102 जागांसाटी मतदान झाले. यादरम्यान संजय निरुपम म्हणाले की, मी मतदारांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करण्याचे आवाहन करू इच्छितो. काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालवू नका. काँग्रेस एक जुनी इमारत आहे, जी जुने आणि थकलेले नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाहीत, तर देशाची परिस्थिती काय बदलणार, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

दरम्यान, पक्षविरोधी वक्तव्यांमुळे निरुपम यांची या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे निरुपम नाराज होते.काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केला होता. पक्षातून बाहेर आल्यानंतर निरुपम सातत्याने काँग्रेस आणि पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेसBJPभाजपा