शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

महाआघाडीचे सरकार अकरा दिवसांत कोसळणार - राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:07 IST

महाआघाडीचे सरकार आज पडेल की उद्या, हे सांगता येत नाही. ते कधीही कोसळू शकते, असेही ते म्हणाले. ​​​​​​​

भिवंडी : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार येत्या ११ दिवसांत कोसळेल, असे भाकित माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी रविवारी भिवंडी येथे केले. खा. कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनासाठी ते भिवंडीत आले होते.श्री सिद्धीविनायक क्रि केट क्लब व खासदार कपिल पाटील फाऊंडेशनच्यावतीने अंजूर येथे आयोजित केलेल्या खासदार चषक डे-नाईट क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन नारायण राणे यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले. या सामन्यांच्या समारोपाला ११ दिवसांचा अवधी आहे. या समारोप सोहळ्याला भाजपचा मुख्यमंत्री नक्की येईल, असा दावा त्यांनी केला. महाआघाडीचे सरकार आज पडेल की उद्या, हे सांगता येत नाही. ते कधीही कोसळू शकते, असेही ते म्हणाले.या स्पर्धेत खेळाडूंना २५ बाईकचे बक्षीस आणि आकर्षक खासदार चषक देण्यात येईल. या स्पर्धेच्या समारोपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी कपिल पाटील, भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी