शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 08:28 IST

Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदाय आपली मते कुणाच्या पारड्यात टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदाय आपली मते कुणाच्या पारड्यात टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात जवळपास ३५ विधानसभा मतदारसंघ असे आहेत जेथे अल्पसंख्याक मतदार हा निर्णायक भूमिका बजावतो. 

महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज हा विकासाला प्राधान्य देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विविध योजना राबवून अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्याक मंत्रालय होते. परंतु, सचिवालय नव्हते. यामुळे मंत्रालयाचा काहीही उपयोग झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अल्पसंख्याक मंत्रालयाला केवळ सचिवालय मिळाले नाही तर जिल्हा पातळीवर कार्यालय सुरू झाले. यामुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

३५ जागा ठरणार निर्णायक- महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास ११.२४ कोटी असून, त्यापैकी १.३ कोटी अल्पसंख्याक आहेत. राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी ३५ अशा आहेत जिथे अल्पसंख्याक लोकसंख्या २० टक्क्याच्या आसपास आहे. आठ ते नऊ विधानसभांमध्ये याहीपेक्षा जास्त आहे.- मात्र, निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या अवघी १३ आहे. काँग्रेसने आठ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चार जणांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान