शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

"सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य हवे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 06:50 IST

नरहरी झिरवळ यांनी मांडलं परखड मत.

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य आहे. पण याउपरही विधिमंडळ सभागृहातील सदस्यांचे गैरवर्तन असेच सुरू राहिले तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येतील. गैरवर्तनाबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहोत. यंदा फक्त सहा दिवस अधिवेशन चालले. त्यातही एखादा विधायक प्रश्न उपस्थित झाला तर मागचे काही तरी उकरून वेळ वाया घालविला. सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य असले पाहिजे, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात विकासकामांवर बोलताना एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण त्याचे श्रेय घेऊन आमच्या प्रेरणेने मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला लगावला होता. त्यावर फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काहीतरी बोलावे हे अपेक्षित नाही, असे प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीतील गोळवली येथील कार्यक्रमात दिले. 

  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोळवलीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आले. 
  • त्यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य केले.  श्रेयाची लढाई ठाण्यात आहे, असे मला कधी दिसले नाही. राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी असे बोलावे लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळMaharashtraमहाराष्ट्र