शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

आत्महत्येचे ‘महा’राष्ट्र! धक्कादायक आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 7:59 AM

Maharashtra: देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून,  त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे.

नवी दिल्ली : देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून,  त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे. त्यानंतर तमिळनाडू (११.५%) तर मध्ये प्रदेश (९.१%) यांचा नंबर लागतो. यात कोणाचे किती प्रमाण आणि त्यातही आत्महत्येचे प्रामुख्याने कारण काय जाणून घेऊ या... 

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कोणाचे किती प्रमाण? रोजंदार २५.६% गृहिणी १४.१% व्यावसायिक १२.३% नोकरदार ९.७% बेरोजगार ८.४% विद्यार्थी ८.०% शेतीशी निगडित ६.६% निवृत्तीधारक ०.९% इतर १४.४ 

आत्महत्येची कारणे कोणती? कौटुंबिक समस्या     ३३.२% आजार     १८.६% व्यसनाधीनता     ६.४% वैवाहिक समस्या     ४.८% प्रेमसंबंध     ४.६ कर्जबाजारीपणा     ३.९% बेरोजगारी     २.२% करिअर समस्या     १.६% नजीकच्या व्यक्तीचा मृत्यू     १.२% गरिबी     १.१% मालमत्ता प्रकरण     १.१% परीक्षेत नापास होणे        १%समाजात बदनाम झाल्याने     ०.५% संशयास्पद नातेसंबंध     ०.४% वंध्यत्व     ०.२% माहीत नाही     ९.७% इतर कारणे     ९.२% 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र