शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

महावितरण: 14 लाख वीज मीटर खराब, 4% भरतात वापरापेक्षा जादा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 6:45 AM

कारवाईनंतरही नोव्हेंबरमध्ये ६.९ टक्के रीडिंग चुकीचे 

- कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  राज्यातील १४ लाख ८६ हजार ३११ ग्राहकांचे वीज मीटर ‘फॉल्टी’ (खराब) आहेत. ६.९% रीडिंग सदोष आढळून आले आहेत. तसेच ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यांना वापरापेक्षा अधिक बिल भरावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याचा हवाला महावितरणतर्फे दिला जात असला तरी या प्रकारातून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येते.

अचूक मीटर रीडिंगबाबत महावितरणने कठोर भूमिका घेतली. अनेक मीटर रीडिंग एजन्सींना निलंबित करण्यात आले; परंतु त्याचा परिणाम मात्र झाला नाही. नोव्हेंबर महिन्यातसुद्धा ६.९ टक्के रीडिंग चुकीचे आढळून आले. ऑक्टोबरमध्ये ही संख्या ७.२ टक्के होती. जून महिन्यातही इतकीच टक्केवारी होती. राज्यभरात ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल दिले जात आहे. 

सरासरी मागील तीन महिन्यांच्या रीडिंगच्या आधारावर निश्चित केली जाते. तो काळ उन्हाळ्याचा होता. त्यामुळे स्वाभाविकपणे हिवाळ्यातही ग्राहकांना अधिक वापराचे बिल भरावे लागत आहे. 

मीटर बदलण्यास सुरुवात : महावितरण महावितरणचे अधिकारी यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाही. कंपनीतील सूत्रानुसार, कंपनीकडे आता मीटरची टंचाईसुद्धा नाही. त्यामुळे फॉल्टी मीटर बदलण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. कंपनी सरासरी बिल बंद करण्याच्या प्रयत्नात असून, रीडिंगमधील चुकीबाबतही गंभीर आहे. 

तपासाची कूर्मगतीहे मीटर चुकीचे रीडिंग दाखवतात. कंपनीला याची माहिती असूनही केवळ २.२ टक्के म्हणजे ३२,२६९ वीज मीटरचाच आढावा घेण्यात आला. तपासात केवळ २,८५९ मीटर व्यवस्थित आढळून आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज