शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 19:56 IST

सगळीकडून जेव्हा वार होतायेत तेव्हा कुणीतरी सपोर्ट लागतो, वैचारिक आधारस्तंभ लागतो तो आधारस्तंभच गेला असं त्यांनी भाषणात म्हटलं.

मुंबई – ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक हरी नरके यांचं अलीकडेच निधन झाले. नरके यांच्या निधनानं सामाजिक चळवळीला मोठा फटका बसला. नरकेंना श्रद्धांजली देण्यासाठी मुंबईत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत मंत्री छगन भुजबळ यांना अश्रू अनावर झाले. हरी नरकेंच्या आठवणीत भुजबळ ढसाढसा रडले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह आम्ही सगळे कार्यक्रमात होतो. तेव्हा अचानक आमचे सहाय्यक मला कानात येऊन सांगतात, हरी नरके बैठकीसाठी निघाले होते पण त्यांना वाटेतच वांत्या झाल्या असा फोन आला. मी म्हटलं मी येतो बघायला पण समोरून सांगितले ते गेले. माझ्या तोंडातून शब्द फुटेना, डोकं बधीर झाले. काही सांगितले त्यावर विश्वास बसेना, समीर हॉस्पिटलला पोहचला. त्यालाही डॉक्टरांनी परिस्थिती सांगितली. फुले, शाह, आंबेडकर या पुरोगामी लढाईत....असं बोलताना मध्येच भुजबळांना अश्रू अनावर झाले. त्यांना पुढे काहीही बोलता आले नाही. डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.

सगळीकडून जेव्हा वार होतायेत तेव्हा कुणीतरी सपोर्ट लागतो, वैचारिक आधारस्तंभ लागतो तो आधारस्तंभच गेला. याच हॉलमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केले. फुले, शाहू आंबेडकर म्हटल्यावर कुणालाही अंगावर घ्यायला आणि लढायला तयार, पण नुसतं लढायचं म्हणजे काही अभद्र शब्द वापरून किंवा असं नाही तर पुराव्यासहित..प्रबोधनाच्या चळवळीची सुरुवात करायची असेल तर स्वत:पासून करायची असं त्यांनी सांगितले म्हणून ते आईला बोलले, मी काहीही करेल, मी आंतरजातील विवाह करेल, मुलगी तू ठरव आणि त्या लग्नाला प्रत्यक्ष पु.ल देशपांडे त्यांच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यांनीच सगळे केले अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ