शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

मोदी विसरले बाळासाहेबांचे उपकार!

By admin | Published: January 20, 2017 12:19 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले

अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले, पण सत्तेवर येताच हे उपकार मोदी विसरले, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी गुरुवारी अमरावती येथे केली.शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खा. सावंत म्हणाले, मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेथे जातीय दंगली उसळल्या. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलायचा काय, याबाबत विचारणा करण्यास पाठविले होते. मात्र, मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवू नका. मोदींशिवाय गुजरातमध्ये आहे तरी काय, असे म्हणत बाळासाहेबांनी मोदींचे मुख्यमंत्री पद वाचविले होते.गुजरातचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल्याने आज ते देशाचे पंतप्रधान होऊ शकले. मात्र, ज्या शिवसेनेच्या बळावर भाजपने केंद्र व राज्यात सत्ता काबीज केली, आज तेच शिवसेनेला कमी लेखत आहेत, असे ते म्हणाले.