शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

मान्सूनचा अखेरीस टाटा; राज्यभरातील वातावरणात होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 9:01 AM

Monsoon : मान्सूनने माघार घेतल्याने आता राज्यभरातील वातावरणात बदल होणार आहे.

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मोसमी पावसाने अखेर रविवारपासून देश आणि राज्यातून माघार घेतली. हवामान खात्याकडून ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे २७ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्यभरातील हवामान कोरडे राहणार आहे.

मान्सूनने माघार घेतल्याने आता राज्यभरातील वातावरणात बदल होणार आहे. विशेषतः मुंबईमध्ये वातावरणातील हे बदल जाणवू लागले असून, ऑक्टोबर हिटच्या किंचित तडाख्याने मुंबईकरांना घाम फुटू लागला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना हवामान खात्याचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्या तापमानातील फरक पाहता पहाटचे किमान तापमान हे सरासरी पेक्षा ३ डिग्रीने अधिक म्हणून अपेक्षित थंडीचा अभाव तर दुपारचे कमाल तापमान हे सरासरी पेक्षा तीन डिग्री सेल्सिअसने कमी आहे म्हणून ऑक्टोबर हिटचाही अभाव जाणवतो आहे.

या दोन तापमानातील वाढलेला फरक हा वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेला मारक ठरून पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होऊन सकाळी पडणारे दवीकरणही कमी होईल. त्याचबरोबर परवापासून निरभ्र आकाशासहित हळूहळू थंडीतही वाढ होईल.

टॅग्स :Rainपाऊस