शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

‘महावितरणच्या प्रादेशिक कंपन्या करणार नाही’

By admin | Published: December 13, 2015 1:46 AM

‘महावितरण कंपनीचे विभाजन करून पाच प्रादेशिक कंपन्या स्थापन करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. शिवाय पाच कंपन्या करणे राज्याला परवडणारही नाही,’

मुंबई : ‘महावितरण कंपनीचे विभाजन करून पाच प्रादेशिक कंपन्या स्थापन करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. शिवाय पाच कंपन्या करणे राज्याला परवडणारही नाही,’ असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अधिकारी, अभियंते यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, ‘महावितरणचा कारभार सुव्यवस्थित करण्याकरिता पाच प्रादेशिक संचालक नेमून त्यांना सर्व अधिकार देत, प्रशासकीय सुधारणा करण्याचा माझा विचार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी सहा संघटनांसोबत चर्चा करून एकमताने निर्णय घेणार आहे. वीज कर्मचारी वर्गाला पेन्शन लागू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. शिवाय कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांबाबतही चर्चा करण्यात येणार असून, कर्मचारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.’ (प्रतिनिधी)