शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबईचा महापौर काँग्रेसचा हवा - राहूल गांधी

By admin | Published: January 15, 2016 3:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण खूप चांगलं करतात, परंतु काम काही करत नाहीत अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण खूप चांगलं करतात, परंतु काम काही करत नाहीत अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. मुंबईत काँग्रेसचा महापौर हवा असं सांगत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वत: जातीनं लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सूचित केलं. मालाडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. तसेच उद्या मुंबईत वीज स्वस्ताईसाठी काँग्रेस पदयात्रा काढणार असून या पदयात्रेतही राहूल गांधी सहभागी हेणार आहेत.
मोदींनी स्वच्छ भारताचं स्वप्न दाखवलं, प्रत्यक्षात काही केलं नाही असं गांधी म्हणाले. तसेच मोदी सरकारने, शेतक-यांना व कामगारांना कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला. 
 
राहूल गांधींच्या छोटेखानी भाषणातील मुद्दे:
 
- वीजेची महागाई कमी करण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणं आवश्यक आहे.
- मुंबई, महाराष्ट्र व दिल्लीत काँग्रेसचं सरकार आणू त्यासाठी जनतेत मिसळा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या.
- मुंबईचा महापौर काँग्रेसचा हवा त्यासाठी गरज वाटली तर मी पुन्हा पुन्हा पुन्हा मुंबईत येईन.
- घनकचरा व्यवस्थापन हे मुख्य आव्हान आहे, त्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही
- स्वच्छता हवी असेल, वीज स्वस्त हवी असेल तर काँग्रेसला निवडून द्या.
- मुंबई व महाराष्ट्राच्या धमन्यांमध्ये काँग्रेस रुजलेली आहे, गरज आहे ती लोकांच्या मनात ही भावना जागृत करण्याची.