शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

नापिकीमुळे शेतकऱ्यांनी गावच काढले विक्रीला !

By admin | Published: July 20, 2015 12:44 AM

मागील तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील वाघोडावासीयांनी थेट गावच विक्रीला काढले आहे. सरकारने शेती करावी

कारंजा (वर्धा) : मागील तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील वाघोडावासीयांनी थेट गावच विक्रीला काढले आहे. सरकारने शेती करावी, आम्ही मजुरी करू, असे आव्हानच शेतकऱ्यांनी दिले आहे.२१ जूनपासून पावसाने पाठ फिरवल्याने गावातील ७० टक्के पिके करपली आहेत. वाघोडाचे सरपंच, उपसरपंचासह गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावच विकायला काढले आहे. इतकेच नव्हे, १०२ शेतकऱ्यांनी शासनाकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. शासनाचा प्रतिनिधी गावात येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गावातील ९५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीशिवाय रोजगाराचे दुसरे साधन नाही. गेल्या तीन वर्षांतील नापिकीमुळे गावातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतीतून काही उत्पन्न नाही आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने गावक-यांनी हा निर्णय घेतला.राजकीयदृष्ट्या वाघोडा गावात ८० टक्के भाजपाचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीत भाजपा आघाडीचीच सत्ता आहे. मात्र कोणीही पुढारी गावाकडे फिरकलेला नाही. (प्रतिनिधी)