शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्रीही खोटारडे

By admin | Published: January 03, 2017 5:38 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता खोटे बोलत असून त्याचा प्रयत्य कल्याण-डोंबिवली निवडणुकांमध्ये नागरिकांना आला.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता खोटे बोलत असून त्याचा प्रयत्य कल्याण-डोंबिवली निवडणुकांमध्ये नागरिकांना आला. निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी विविध स्वरुपाचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र निवडणूक पार पडल्यानंतर कल्याणला पॅकेज कुठे मिळाले, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी ठाण्यात केला. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकही जवळ आली असून यासाठी ठाण्यात येऊन अशाच प्रकारे विविध पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री करतीलही. परंतु, कल्याण-डोंबिवलीकर जसे फसले तसे ठाणेकरांनो तुम्ही फसू नका, असे आवाहन त्यांनी केले.महापालिका निवडणुकीमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचारासह विविध मुद्यांवरुन प्रचार केला जाणार आहे. याशिवाय, मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसला असून त्यामुळे हा निर्णय कसा चुकीचा आहे, त्याच्या दुष्परिणामांचाही प्रचार निवडणुकीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेवर असली तरी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करीत आहेत. या आरोपानंतर दोन्ही पक्षाचे नेते पुन्हा एकत्र येत आहेत. या दोन्ही पक्षांनी लज्जाहिनता दाखिवली असून हे सर्व जनतेसमोरच घडत आहे. (प्रतिनिधी)