शहरं
Join us  
Trending Stories
1
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
2
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
3
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
4
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
5
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
6
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
7
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
8
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
9
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
10
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
12
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
13
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
14
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
15
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
16
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
17
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
18
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
19
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
20
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल

नक्षली हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देणार

By admin | Published: June 28, 2014 1:10 AM

नक्षलवाद्यांशी चर्चा करणार नाही. त्यांच्याकडून झालेल्या हल्ल्यास जशास जसे प्रत्युत्तर दिले जाईल,

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी चर्चा करणार नाही. त्यांच्याकडून झालेल्या हल्ल्यास जशास जसे प्रत्युत्तर दिले जाईल, त्यासाठी राज्यांमध्ये कमांडो दलाची स्थापन करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. त्याचवेळी नक्षलवादाच्या समस्येवर तोडगा काढण्याठी चार सूत्री कार्यक्रम राबविण्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतैक्य झाले. त्यानुसार सुरक्षा आणि विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करतानाच आदिवासी आणि स्थानिकांना सरकारी धोरणांचा फायदा आणि जमिनीचे अधिकार देण्यासारख्या कल्याणकारी योजनांवर भर दिला जाणार आहे. 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलग्रस्त 1क् राज्यांच्या वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिका:यांची बैठक घेतली. पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुरेसा निधी देण्यात येईल. नक्षलवादी त्यांच्या अधिकारांना आव्हान देत असतील तर त्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे राजनाथ अधिका:यांना म्हणाले.  छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक, सीआरपीएफ आणि बीएसएफसारख्या निमलष्करी दलांचे प्रमुख आणि गृहमंत्रलयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
नक्षलवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून चर्चेसाठी पुढे आल्यास चर्चादेखील केली जाईल, असे गृह मंत्रलयाचे एक अधिकारी म्हणाले. 
 
विशेष दल स्थापणार
च्आंध्र प्रदेशातील नक्षलविरोधी विशेष दल ग्रेहाऊंड्सच्या धर्तीवर विशेष दल स्थापन करण्यासाठी राज्यांना निधी दिला जाईल. सुरुवातीला अशाप्रकारचे दल छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये स्थापन केले जाईल. 
च्शरणागती पत्करणा:या नक्षलवादी नेते आणि कॅडरला दिल्या जाणा:या रकमेत वाढ करण्याबद्दल विचार करण्यात येत आहे. 
च्नक्षलग्रस्त भागात तैनात निमलष्करी दलाच्या जवानांच्या भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव.
 
आता कुठल्याही चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही संतुलित भूमिका घेऊ, परंतु नक्षलवाद्यांनी हल्ले केल्यास त्यास चोख प्रत्युत्तर देऊ.
-राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री