शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

मोदी सरकारविरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 3:28 PM

भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या मागे चौकशी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालं आहे.

भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या मागे चौकशी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालं आहे. त्यामुळे केंद्राच्या अत्याचाराविरोधात आता इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. 

केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर सुरू आहे हेच सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले, असं पटोले म्हणाले. तसेच संजय राऊत सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात वावगे काय, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला असून राजकीय पक्ष मशिदीवरील भोंगे काढावे असा फतवा काढत आहेत. याला भाजपाचे नेते पाठिंबा देत आहेत. म्हणजेच भाजपाचा राज्यात धार्मिक दंगल घडविण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले. 

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस