शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

अहमदनगरचे आणखी पाणी जायकवाडीला सोडणार नाही!

By admin | Published: March 12, 2015 1:44 AM

भंडारदरा व निळवंडे धरणांमधून यापुढे जायकवाडीला आणखी पाणी न सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने घेतला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणांमधून यापुढे जायकवाडीला आणखी पाणी न सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही धरणांच्या पाण्याबाबत दाखल याचिकांवर तीन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश जलसंपत्ती प्राधिकरणास दिले होते.भंडारदरा व निळवंडे धरणांमधून जायकवाडीला अधिक पाणी सोडू नये, यासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात साखर कारखाना व हरिश्चंद्र पाणी पुरवठा फेडरेशनने याचिका केली होती. त्यानुसार २४ फेबु्रवारीला उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात सुनावणी झाली. १० मार्चच्या अंतिम सुनावणी दरम्यान जलसंपत्ती प्राधिकरणाने दोन्ही धरणांतून जायकवाडीला अधिक पाणी न सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र न्यायालयास दिले. (प्रतिनिधी)