शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कर्तव्यदक्ष नाही, संघदक्ष सरकार !

By admin | Published: January 14, 2016 12:21 AM

नगरपंचायत निवडणुकीत जनतेने सरकारच्या विरोधात कौल दिला आहे़ गेल्या दीड वर्षात एकही महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे असे

नांदेड : नगरपंचायत निवडणुकीत जनतेने सरकारच्या विरोधात कौल दिला आहे़ गेल्या दीड वर्षात एकही महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे असे म्हणून भूलथापा देण्यात येत असून हे सरकार कर्तव्यदक्ष नसून संघदक्ष असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी मालेगाव येथे केली़भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कासारखेडा, मालेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येणार असल्याचे आश्वासन दिले होते़ १५ पैसेही कुणाच्या खात्यात आले नाहीत.एकीकडे आत्महत्या होत असताना बँकाकडून वसुलीही सुरू आहे़ आता अच्छे दिन येणार नाहीत, हे जनतेला माहीत झाले आहे़ त्यामुळे जुने दिवसच बरे होते, ते तरी परत येवू द्या, असे म्हणावे लागत आहे़