शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
3
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
4
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
5
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
6
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
7
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
8
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
9
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
10
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
11
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
12
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
13
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
14
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
15
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
16
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
17
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
18
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
19
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
20
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही

By admin | Published: October 29, 2015 1:18 AM

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत.

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत. वर्षभराच्या काळात या सरकारने दोन आघाड्यांवर मात्र कौतुकास्पद काम केले, हे मान्य करावे लागेल. एक म्हणजे जलशिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न, तर दुसरे इंदू मिल आणि लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक. विशेषत: आघाडी सरकारने बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबितच ठेवला. नव्या सरकारने मात्र दोन्ही प्रश्न वर्षभरात तत्परतेने मार्गी लावले. शेतकरी आत्महत्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय. केवळ पैसे वाटून आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. त्यासाठी शाश्वत योजना आखण्याची आवश्यकता होती. फडणवीस सरकारने जलशिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत पाणी प्रश्न सोडविण्याची कटीबध्दता स्पष्ट केली आहे. धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आम्ही मोठे आंदोलन छेडले होते. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. भाजपाचे नेते बारामतीकरांचा पाहुणचार घेत आहेत. त्यांच्या सल्ल्याने कामकाज कराल, तर तुम्हालाही रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. जनता आता हुशार झाली आहे. सगळे दिसते आणि समजते. त्यामुळे जनतेला जी आश्वासने दिली, त्यांच्या पूर्ततेसाठीच सरकारने आपले लक्ष केंद्रित करायला हवे. - आ. महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष