शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

उद्योगांसाठीच्या परवान्यांची संख्या कमी होणार

By admin | Published: July 31, 2015 2:25 AM

ज्यात अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी देण्यात येणाऱ्या परवानांच्या संख्या कमी करण्यात आल्या असून यापूर्वी उद्योग उभारणीसाठी ७६ परवाने घेण्याची गरज होती.

मुंबई : राज्यात अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी देण्यात येणाऱ्या परवानांच्या संख्या कमी करण्यात आल्या असून यापूर्वी उद्योग उभारणीसाठी ७६ परवाने घेण्याची गरज होती. ती संख्या ४६ पर्यंत आणण्यात आली असून लवकरच ही संख्या २५ पर्यंत करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत दिली.बांधकाम परवानगीसाठी १६२ दिवसांची मुदत ५० दिवसांवर आणण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यांची संख्या १४ वरुन ५ वर करण्यात आली आहे. आता केंद्र शासनाच्या भूमिअधिग्रहण कायद्यानुसार भूसंपादन करण्याची परवानगी राज्य शासनाला मिळाली आहे. गेल्या ३ महिन्यात असे १५०० भूखंड ताब्यात घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण करणे, व्यक्तिमत्व विकासामार्फत आजच्या तरुणांना उद्योगधंद्याकडे वळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.