शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

विद्याथ्र्यावर दीड कोटींचा दावा

By admin | Published: August 10, 2014 2:47 AM

प्रत्येक विद्याथ्र्यावर स्वतंत्र 50 लाखांचा दावा ठोकण्याची नोटीस दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

तेजस वाघमारे - मुंबई
मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागातील एमपीएडच्या विद्याथ्र्यानी प्राध्यापकांच्या मनमानीविरोधात विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे दाद मागितल्याने आपली बदनामी झाल्याचा कांगावा करत तीन प्राध्यापकांनी प्रत्येक विद्याथ्र्यावर स्वतंत्र 50 लाखांचा दावा ठोकण्याची नोटीस दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
याबाबत शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका जसबीर कौर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलायचे नाही, असे सांगितले. तर इतर प्राध्यापकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रय} करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील एमपीएच्या विद्याथ्र्यानी प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे केली होती. विद्यापीठातील विद्याथ्र्यावर अन्याय होत असल्यास विद्यार्थी याबाबत या समितीकडे दाद मागू शकतात. समितीने या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख, ग्रंथपाल आदींचे म्हणणो ऐकून घेतले. या विभागातील प्राध्यापकांमध्ये दोन गट असल्याचे उघड झाले. प्राध्यापकांनी विद्याथ्र्याचे प्रोजेक्ट स्वीकारावेत आणि त्यांचे योग्य मूल्यमापन करावे. तसेच तक्रार केली म्हणून सूडभावनेने वागू नये, अशी शिफारस केली होती. मात्र प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करत विद्याथ्र्याना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे तक्रार केल्याने आमची बदनामी झाली असून, विद्याथ्र्यानी माफी मागावी अन्यथा, 50 लाखांचा दावा ठोकू, अशी कायदेशीर नोटीस प्राध्यापकांनी विद्याथ्र्याना पाठविली आहे. तीन प्राध्यापकांनी स्वतंत्रपणो विद्याथ्र्याना 50 लाखांची नोटीस पाठविली असून, प्रत्येकाला नोटिसा आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. विद्याथ्र्यावर 50 लाखांचा मानहानीचा दावा ठोकण्याची नोटीस पाठविणो हे नैतिक अध:पतन असल्याचे प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी सांगितले.
 
च्विद्यापीठाच्या इतिहासातील ही निंदनीय घटना आहे. विद्यापीठाने विद्याथ्र्याना वा:यावर सोडले असले तरी आम्ही विद्याथ्र्याच्या बाजूने खंबीरपणो उभे राहून त्यांना न्याय मिळवून देऊ. बदनामी झाली म्हणून अशा प्रकारे नोटीस पाठविणो हे नैतिक अध:पतन आहे, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी व्यक्त केले.