शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कांदा, टोमॅटोची घसरण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:01 IST

फळे,भाजीपाला : पुणे येथे गेल्या काही दिवसांपासून कांदा, टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण कायम आहे.

पुणे येथे गेल्या काही दिवसांपासून कांदा, टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण कायम आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसाने ओढ दिल्याने पालेभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली.  

मंगळवारी कांद्याचे प्रतिक्विंटल दर ६०० ते १३००, बटाटा १३०० ते १८००, लसूण ८०० ते २६०० आणि ३ ते ६ हजार ६०० एवढे होते. गेल्या आठवड्यात अद्रकचे प्रतिक्विंटलचे दर २००० ते ५ हजार ८०० होते. मंगळवारी ३ हजार ते ६ हजारपर्यंत दर वाढले. वांगी, कारली, भेंडी, दोडका, हिरवी मिरची, सिमला मिरची आदी भाज्यांचेही दर स्थिर होेते.

पितृपंधरवडा संपल्याने भाज्यांची मागणी कमी झाल्याची माहिती पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत दर वाढणार असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र