शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

मराठवाड्यात फक्त १० टक्केपाणीसाठा

By admin | Published: January 14, 2016 2:18 AM

मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, विभागातील ८४१ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्केपाणी शिल्लक आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, विभागातील ८४१ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्केपाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ७.७३ टक्के साठा आहे. मराठवाड्यात मोठे ११, मध्यम ७५ आणि लघु ७२६ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी नदीवर ११ आणि मांजरा नदीवर १८ बंधारे असून, एकूण ८४१ प्रकल्प आहेत. मोठ्या धरणांमध्ये केवळ ११, मध्यम प्रकल्पांमध्ये १० तर लघु प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के पाणी आहे. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये १३ आणि मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ६ टक्के पाणी आहे. एकूण प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा हा ७,९६७.८३ दलघमी एवढा आहे. परंतु या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ७७३.३९ दलघमी साठा आहे. ही पाणी पातळी तब्बल दहापट कमी आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांची पातळी २५ टक्क्यांच्याही खाली आहे. केवळ दोन प्रकल्प २५ टक्क्यांच्या वर आहेत; परंतु त्यांचा पाणीसाठाही ५० टक्क्यांपेक्षा खूप कमी आहे. (प्रतिनिधी)